भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द झाला तर काय असेल आशिया कपचे समीकरण
क्रीडा

भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द झाला तर काय असेल आशिया कपचे समीकरण

आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तानचा दुसरा सामना हा १० सप्टेंबरला होणार आहे. पण कोलंबो येथे १० सप्टेंबरला ९० टक्के पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ़जर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना रद्द झाला तर आशिया कपमधील सुपर ४ चे समीकरण नेमकं असेल, हे आता समोर आले आहे. भारत आणि पाकिस्तान आता आशिया […]