चौथ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय; भारताने वर्चस्वाची गमावली संधी
क्रीडा

चौथ्या दिवशीही पावसाचा व्यत्यय; भारताने वर्चस्वाची गमावली संधी

नवी दिल्ली : चौथ्या दिवशीही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतीत पावसामुळे व्यत्य आला आहे. रविवारी तिसऱ्या दिवशी काईल जेमीसनच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजीपुढे गोलंदाजांनी निराशा केली. न्यूझीलंडच्या शिस्तबद्ध गोलंदाजीच्या माऱ्यापुढे भारताचा पहिला डाव २१७ धावांत संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात २ बाद १०१ अशी मजल मारत सामन्यावरील पकड घट्ट केली […]

वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला तर कोण असेल विजेता?
क्रीडा

वर्ल्ड चँपियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना ड्रॉ झाला तर कोण असेल विजेता?

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पुढील महिन्यात पहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. कोण विजेता होईल, हे निश्चित करण्यासाठी किमान तीन कसोटी सामन्यांची मालिका असायला हवी होती, असेही म्हटले जात होते. या सामन्याच्या निर्णयाबद्दल बरीच चर्चा झाली होती. हा सामना ड्रॉ झाला किंवा अनिर्णित सुटला तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता […]