महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलीये खास योजना!
ब्लॉग

महिलांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आणलीये खास योजना!

तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे. यासाठी केंद्र सरकारने २०२०- २१ वर्षासाठी ५७ कोटी ६७ लाख ५३ हजार निधी वितरीत केला […]