भारत बंद’साठी केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक नियमावली जाहीर; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन
देश बातमी

भारत बंद’साठी केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक नियमावली जाहीर; शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबर रोजी भारत बंद पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा आणि शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आदेश केंद्र सरकारने राज्यसरकारांना दिले आहेत. काँग्रेससह देशभरातील 11 राजकीय पक्षांनी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान, देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राज्य व केंद्रशासित प्रदेशांना […]