नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, तिसरी लाट अटळ असून त्यासाठी आपण सतत खबरदारी घेतली पाहिजे, असे केंद्राचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के. विजयराघवन यांनी सांगितले आहे. विजयराघवन म्हणाले, ‘कोरोनाची तिसरी लाट अटळ आहे. याचे मुख्य कारण विषाणू अजून मोठ्या प्रमाणात फिरत आहे. पण ही लाट केव्हा येईल, तिचे […]