अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्सचे बंद
बातमी मुंबई

अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्सचे बंद

मुंबई : राज्यात १५ ऑगस्टपासून सर्व मॉल्सनां रात्री 10 वाजेपर्यंत खुले राहण्याची परवानगी देण्यात आली. मात्र अनलॉक सुरू झाल्यानंतर दोन दिवसातच मुंबईतील मॉल्स बंद होण्यास सुरवात झाली आहे. अधिकतर मोठ मोठे मॉल्स अवघे दोन दिवस सुरू होते, मात्र मंगळवारी पुन्हा मॉल्सचे शटर डाऊन करण्यात आले आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या नव्या नियमावलीमुळे मॉल्स मालकांच्या नाकी […]