अंतिम ११मध्ये निवड झालेली नसताना युझवेंद्र चहल गोलंदाजीला आल्याने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या टी-२०सामन्यात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे सामन्याला वादाची किनार लागली आहे. फलंदाजीदरम्यान टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाच्या हेल्मेटला बॉल लागल्यामुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला नाही. बीसीसीआयची वैद्यकीय टीम जाडेजावर उपचार करत असताना सामनाधिकारी डेव्हीड बून यांनी जाडेजाच्या बदली युजवेंद्र […]