बीसीसीआयचा मोठा निर्णय; ८७ वर्षांपासून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा रद्द
क्रीडा

बीसीसीआयचा मोठा निर्णय; ८७ वर्षांपासून चालू असलेली क्रिकेट स्पर्धा रद्द

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) एक मोठा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात मोठी स्पर्धा असलेली आणि ८७ वर्षापासून चालू असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कळवली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ जार रुपये […]