भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका
राजकारण

भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे; शरद पवारांची पंतप्रधान मोदींवर सडकून टीका

रांची : ”बंधूभाव प्रस्थापित करणे ही केंद्राची जबाबदारी आहे, परंतु भाजपा देशात जातीयद्वेषाचं विष पसरवत आहे. गेल्या १०० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करीत आहेत. पंतप्रधानांना कोलकाता येथे जाण्यास, पश्चिम बंगाल सरकारविरोधात रॅली काढण्यास वेळ आहे. परंतु, दिल्लीतील शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्याकडे वेळ नाही,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर […]