तर मला मंत्रालयात कसे येता येईल?; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवाल
राजकारण

तर मला मंत्रालयात कसे येता येईल?; रामदास आठवलेंचा ठाकरे सरकारला सवाल

मुंबई : “राज्यसरकारने मंत्रालयात येणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोडचा नियम केला आहे. रंगबेरंगी आणि नक्षीकामवाल्या कपड्यांच्या पोशाखास मनाई करण्यात आली आहे. अशी मनाई जर मंत्र्यांनाही लागू केल्यास मला मंत्रालयात कसे येता येईल?”, असा थेट सवाल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे सरकारला एक प्रश्न विचारला आहे. आतापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कार्यालयात कोणते कपडे घालावे आणि कोणते […]