वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच:  शिवसेना
राजकारण

वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच: शिवसेना

मुंबई : रामाच्या नावाचा राजकीय प्रचार केव्हा तरी थांबवायलाच हवा. मंदिरनिर्माणानंतर निवडणूक प्रचारात राम नको, फक्त विकास असायला हवा. पण तसे दिसत नाही. वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरूच आहे. असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाना साधला आहे. तसेच, आता या मंदिराच्या निर्माणकार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख […]