दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय
देश बातमी

दिल्ली हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलकांचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर भारतीय किसान युनियन आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघानं आपलं आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही संघटनांचे नेते व्ही. एम. सिंग आणि ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी बुधवारी याची घोषणा केली. […]