मुंबई : ”पक्ष जी जबाबदारी देईल ती यशस्वी पार पाडून पक्षाला स्वबळावर सत्तेत आणण्याचं काम केलं जाईल, ” असं विधान कॉंग्रेस काँग्रेसचे नवे, होऊ घातलेले प्रदेशाअध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारच्या प्रयोगानंतर निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र असली पाहिजे, अशी भूमिका तिन्ही पक्षाचे नेते घेत असताना नाना पटोले यांच्या या भूमिकेनंतर राज्यकीय वर्तुळात खळबळ […]