राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे
कोरोना इम्पॅक्ट

राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक: राजेश टोपे

मुंबई : महाराष्ट्राला दिलेल्या 54 लाख लसींपैकी केवळ 23 लाख लसींचाच वापर केला असल्याचा दावा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. या दाव्याला राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उत्तर दिले आहे. राज्यात दहा दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याचं उत्तर राजेश टोपे यांनी दिले आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषद राजेश टोपे यांनी राज्यातील लसीकरणाची […]