जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झालाय सांगत शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या
देश बातमी

जनतेचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झालाय सांगत शेतकरी आंदोलनात वकिलाची आत्महत्या

नवी दिल्ली : केंद्रसरकारने लागू केलेय कृषी कायद्यांवरून गेल्या महिनाभरापासून हरियाना आणि पंजाबमधील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. दिवसेंदिवस हे आंदोलन आधीच तीव्र होत चालले आहे. अशातच शेतकऱ्यांच्या समर्थनात पंजाबच्या वकिलाने आत्महत्या केल्याने आंदोलनस्थळी खळबळ उडाली आहे. पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील जलालाबाद बार असोसिएशनचे वकील अमरजीत सिंह यांनी विष प्राशन केल्याची घटना घडली आहे. रोहतकमधील […]