दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; ठरले निकालाचे निष्कर्ष
बातमी महाराष्ट्र

दहावीच्या विद्यार्थ्यांचे होणार मूल्याकंन; ठरले निकालाचे निष्कर्ष

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने सरकारच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत फटकारले होते. उच्च न्यायालयाने परीक्षा घेण्याबाबतही विचारणा केल्यानंतर मात्र, राज्य सरकारनं परीक्षा न घेण्याची भूमिका कायम ठेवली होती. पण, तरीही परीक्षा विद्यार्थी आणि पालकामंध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र, अखेर […]