मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा सुटला गुंता
बातमी मुंबई

मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा सुटला गुंता

मुंबई : मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे एटीएसचे डीआयजी शिवदीप लांडे यांनी एक विशेष फेसबुक पोस्ट करून, माहिती दिली आहे. शिवदीप लांडे यांनी लिहलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अतिसंवेदनशील मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला आहे. लांडे पुढे म्हणतात, मी आपल्या संपूर्ण एटीएस पोलीस दलातील सर्व सहकाऱ्यांना […]