भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील: नरेंद्र मोदी
राजकारण

भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : ”या भ्याड हल्ल्याला आम्ही कधीही विसरणार नाही. या हल्ल्यात संसदेचं रक्षण करताना शहीद झालेल्या लोकांचं आम्ही स्मरण करतो. भारत नेहमीच त्यांचा ऋणी राहील.” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेवरील हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याला आज 19 वर्षे पूर्ण झाली आहेत. या हल्ल्यातील शहीदांच्या बलिदानाचे स्मरण करत नरेंद्र मोदींनी सोशल मीडियाच्या […]