प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश
बातमी महाराष्ट्र

प्रधानमंत्री बालशौर्य पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील पाच मुलांचा समावेश

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यात महाराष्ट्रातील पाच बालके शौर्य पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. धाडसी कामगिरीचा शौर्य पुरस्कार कामेश्वर जनन्नाथ वाघमारे (जि.नांदेड), नवनिर्माणासाठी श्रीनभ अग्रवाल (नागपूर) व अर्चित राहूल पाटील (जळगाव), शैक्षणिक प्रकल्पासाठी सोनित सिसोलेकर (पुणे) व क्रीडा क्षेत्रातील कामगिरीसाठी काम्या कार्तिकेयन (मुंबई) यांना हे […]