शेतकरी आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….
राजकारण

शेतकरी आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. देशभरातील अनेक नेत्यांनी, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिल्या. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. ”सरकार चर्चेसाठी तयार आहे. सरकार शेतकऱ्यांपासून फक्त एक फोन कॉल दूर आहे. […]

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद
देश बातमी

पण, तिरंग्याचा अपमान होणं ही घटना अत्यंत दुर्दैवी; राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या यांच्या अभिभाषणाने संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली. अभिभाषणाची सुरुवात करताना राष्ट्रपतींनी सर्वात आधी गेल्या वर्षभरात कोरोना, देशाच्या सीमा भागांतील तणाव यांसारख्या अनेक संकटांचा उल्लेख केला. त्याचसोबत राष्ट्रपती म्हणाले की, “एवढ्या संकटांनंतरही देश एकजुटीने उभा आहे. आव्हान कितीही मोठं असलं तरीही आम्ही थांबणार नाही आणि भारतही थांबणार नाही.” […]