पंजाबात आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांनी पळून लावले; कारण..
देश बातमी

पंजाबात आंदोलनकर्त्या भाजपा नेत्यांना शेतकऱ्यांनी पळून लावले; कारण..

नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात कृषी कायद्याविरोधात आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्यास केंद्रसरकार नकार देत आहे. तर दुसरीकडे, जनतेचे लाक्ष वेधण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या उलट भाजपकडून शेतकरी परिषदा आयोजित केल्या जात आहेत. दरम्यान, आता सतलज यमुना लिंक कालव्याच्या मुद्यावरून आता हरियाणामध्ये राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात उपोषणाचा कार्यक्रम […]