कोलकाता : पश्चिम बंगाल सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुब्रत मुखर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहेत. त्यांनी म्हटले आहे की, जर आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विजयी झाली नाही तर, ते गुप्तरित्या लोकांना पाठवून टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांची हत्या करु शकतात. पश्चिम बंगालमध्ये आयोजित एका सभेत बोलताना पंचायत आणि ग्रामीण विकासमंत्री सुब्रत मुखर्जी यांनी हे धक्कादायक […]