आत्मनिर्भर भारतासाठी शाओमीची मोठी घोषणा
लाइफफंडा

आत्मनिर्भर भारतासाठी शाओमीची मोठी घोषणा

नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. यात विशेष भारतात सर्वात जास्त स्मार्टफोन्स विकणारी कंपनी शाओमी ने आता घोषणा केली आहे की, आगामी काळात भारतात विकल्या जाणाऱ्या मी आणि रेडमीचे ९९ टक्के स्मार्टफोन्स सोबत १०० टक्के स्मार्ट टीव्हीचे प्रोडक्ट भारतात तयार केले जाणार आहेत. म्हणजेच आता विदेशी टेक्नोलॉजी कंपन्या […]