धोकादायक आहे हाँगकाँगचा संघ, ४ वर्षापूर्वी पाहा भारताची काय अवस्था केली होती
क्रीडा

धोकादायक आहे हाँगकाँगचा संघ, ४ वर्षापूर्वी पाहा भारताची काय अवस्था केली होती

दुबई: आशिया कपमध्ये भारतीय संघाची दुसरी लढत हाँगकाँगविरुद्ध आज ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे. ही लढत दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि हाँगकाँग यांची ही पहिलीच मॅच आहे. याआधी चार वर्षापूर्वी आशिया कपमध्ये याच मैदानावर भारत आणि हाँगकाँग यांची लढत झाली होती. चार वर्षापूर्वी झालेल्या आशिया कप स्पर्धेत भारताचे नेतृत्व रोहित शर्मा […]