राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार
कोरोना इम्पॅक्ट

राज्यसरकारचा मोठा निर्णय; खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्केच उपस्थिती राहणार

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून पहिल्यांदाच रुग्णसंख्येची आतापर्यंतची उच्चांकी नोंद झाली. त्यामुळे आरोग्य विभाग आणि राज्य सरकारची झोप उडाली असून, कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. राज्य शासनाने परिपत्र काढून हे नवीन निर्बंध लागू केले आहेत. या नुसार, राज्य […]