शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन
राजकारण

शेतकऱ्यांसाठी ८ डिसेंबरचा भारत बंद पाळा; संजय राऊतांचे जनतेला आवाहन

मुंबई : “महाविकासाघाडीतील तिन्ही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतची भूमिका घेतली होती. हा बंद फार वेगळा आहे. हा कोणताही राजकीय बंद नाही. एखाद्या राजकीय पक्षाच्या मागण्या बंद करण्यासाठी नाही. तर हा बंद पाळावा,” असं आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील आंदोलक शेतकऱ्यांनी उद्या ८ […]