Ind Vs Eng: पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह
क्रीडा

Ind Vs Eng: पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताने २-१ने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत या मालिकेतील चार सामने झाले आहेत. पाचवा सामना जिंकून बरोबरी साधण्याची इंग्लंडची धडपड असणार आहे. तर भारताला पाचवा सामना जिंकून किंवा अनिर्णित राखून मालिका खिशात घालण्याची संधी आहे. असं असताना आता पाचव्या कसोटी सामन्याबाबत प्रश्नचिन्ह […]