मुंबई : देशातील काही राज्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागला आहे. अशातच महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाची परिस्थितीत गंभीर होत चालली आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात असल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भावावर काळजी व्यक्त करत उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे विशेष विनंती केली आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्ये सर्वप्रथम […]