मुंबई : राज्यसरकार एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. लवकर राज्यभरातील जातीवाचक नावे असलेल्या वाड्या वस्त्यांच्या नावात बदल करण्यात येणार आहे. सामाजिक न्याय विभागाने या संबंधीचा प्रस्ताव तयार केला असून लवकरच त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळण्याची शक्यता आहे. शहरी आणि ग्रामीण भागात आजही चांभारपुरा, ब्राह्मण आळी, कुंभार मोहोल्ला, तेलीपुरा, बारीपुरा, सुतार गल्ली आदी […]