महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो; सीमा प्रश्न वादात कर्नाटकने डिवचले
पश्चिम महाराष्ट्र बातमी

महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो; सीमा प्रश्न वादात कर्नाटकने डिवचले

महाराष्ट्रातील जत तालुक्यावर दावा सांगत असतानाच कर्नाटकने गुरुवारी या तालुक्यात पाणी सोडून पुन्हा डिवचले. पाणी द्या नाही तर, कर्नाटकात जाऊ असा इशारा देणाऱ्या जतकरांना पाणी देत महाराष्ट्रापेक्षा आम्हीच तुम्हाला पाणी देऊ शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न कर्नाटकाने केला आहे. आठ दिवसापूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यावर दावा केला. पण तालुक्यातील बहुसंख्य गावांनी कर्नाटकात कर्नाटकात […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

परप्रांतीय मजुरांना ऊपासमारीने मरू द्यायचे होते का? – तिवारी

पुणे : देशातील सुखसुविधा संपत्ती व ईन्फ्रास्ट्क्चर ऊभारणाऱ्या हातांना, विविध प्रांतीय मजुरांना ‘कोरोना काळातील लॅाकडाऊन’मध्ये त्यांचे कुटुंबियांपासून वंचित ठेवून, त्यांची उपासमार करीत त्यांना मरू द्यायचे होते काय? असा संतप्त सवाल काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदींनी संसदेत केलेल्या भाषणावरील प्रतिक्रियापर निवेदनात केला आहे. स्व-कर्तुत्वाने देशाचा विकास दर व दरडोई ऊत्पन्न वाढवू न शकणारे […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

घराणेशाहीचा जन्म पती पत्नीच्या नात्यातुन; त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन – गोपाळदादा तिवारी

पुणे : देशात ६४ वर्षां नंतर ही लोकशाही मार्गाने आलेल्या भाजपच्या पंतप्रधानांनी, देशात घराणेशाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाही रक्षण होणार नसल्याचे प्रतिपादन कोणत्या आधारे केले? असा सवाल राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला असून, घराणे शाहीचा जन्म पती_पत्नीच्या नात्यातून होतो व त्यास ऊत्तरदायीत्वाचे व जबाबदारीचे बंधन असल्याचे […]

म्हणून महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांना निवडून द्या : गोपाळदादा तिवारी
राजकारण

कंगना-गोखलेंच्या कृतघ्नतेच्या संस्काराचेच दर्शन – गोपाळदादा तिवारी

पुणे : स्वतंत्र लोकशाहीरूपी भारताचा सर्वोच्च पुरस्कार घेतल्यानंतर मात्र स्वतंत्र भारताची पायाभरणी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचाच अवमान करत, कंगना राणावत हिने आपल्या कृतघ्नतेच्या संस्काराचाच दुसऱ्यांदा परिचय दिला असल्याचे, राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेसनेते गोपाळदादा तिवारी यांनी केला. मुंबईत आपल्या चित्रपटांची कारकीर्द करून नांव व पैसा मिळाल्यानंतर मात्र, याच सिनेमातील पात्राने, मुंबई पाकव्याप्त भाग असल्याचे […]

गायिका ‘सावनी रविंद्र’ला ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिके’चा पुरस्कार
मनोरंजन

गायिका ‘सावनी रविंद्र’ला ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिके’चा पुरस्कार

आज दिल्लीतील विज्ञान भवनात झालेल्या ‘६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ वितरण सोहळ्यात सुमधूर गळ्याची प्रसिद्ध गायिका ‘सावनी रविंद्र’ हीला ‘बार्डो’ चित्रपटातील ‘रान पेटलं’ या गाण्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामुळे तिचे मराठी सिनेसृष्टीत तसेच सर्व गायन क्षेत्रातील कलाकारांकडून प्रचंड कौतुक होत आहे. सावनीची मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली, गुजराती अश्या विविध भाषेतील गाणी […]