राज्य सरकारचा मोठा निर्णय; पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही
बातमी महाराष्ट्र

राज्य सरकारचा मोठा निर्णय; पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार नाही

मुंबई : मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला. यानंतर राज्य सरकारकडून पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अशी कोणतीही सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाणार नसून बारावीच्या निकालांच्या आधारावरच पदवी परीक्षेचे प्रवेश होणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत […]

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा होणार पूर्णपणे ऑनलाईन
बातमी महाराष्ट्र

राज्यातील १३ विद्यापीठांच्या परीक्षा होणार पूर्णपणे ऑनलाईन

मुंबई : राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीसोबतच काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. इतर व्यवहारांप्रमाणेच परिक्षांचं नियोजन देखील काहीसं विस्कळीत होण्याची शक्यता होती. मात्र, आता राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. उद्यापासून राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांमधल्या कोणत्याही वर्षाच्या परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जातील, असं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी […]

शाळांपाठोपाठ राज्य सरकारचा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय
बातमी महाराष्ट्र

शाळांपाठोपाठ राज्य सरकारचा महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय

मुंबई : शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने आता महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरु होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. कुलगुरुंशी चर्चा झाली आहे. त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत. येत्या 15 फेब्रुवारीपासून महाविद्यालये सुरू होतील, असे सांगत मुख्यमंत्री उद्धव […]