INDvsAUS : भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपला; कांगारुच्या डावाला सुरुवात
क्रीडा

INDvsAUS : भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपला; कांगारुच्या डावाला सुरुवात

अॅडिलेड : ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर भारतीय संघाला पहिल्या डावात केवळ २४४ धावांपर्यंत मजल मारता आली आहे. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर केवळ ११ धावांची भर घालून भारतीय संघाने ४ फलंदाज गमावले. पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक आणि चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्या खेळीमुळे भारताने […]