राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका; कांजूर मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश
बातमी मुंबई

राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका; कांजूर मेट्रो कारशेडचं काम थांबवण्याचे आदेश

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला असून कांजूरमार्गमधील मेट्रो कारशेडचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश एमएमआरडीएला दिले असून भूखंडाची स्थिती आहे तशीच ठेवण्यास सांगितलं आहे. यासोबत जागेच्या हस्तांतरणावरही न्यायालयाने स्थगिती आणली आहे. कांजूरमधील जागेवर मालकी हक्क सांगत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरणाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. […]