नवी दिल्ली : कायदा परत घेतलात तरच आमची घरवापसी होईल, अशा शब्दात शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले आहे. नव्या केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते अद्यापही ठाम असून आज केंद्रसरकारशी झालेली चर्चेची आठवी फेरीही निष्फळ ठरली. तसेच, शेतकरी नेते आपल्या मागणीवर ठाम असून राज्यांना आपला कायदा आणू द्यावा अशी मागणी केली. १५ […]