मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी
राजकारण

मोदी सरकारचा खेळाडू आणि सेलिब्रिटींवर दबाव; गृहमंत्री करणार चौकशी

नवी दिल्ली : मोदी सरकारने ट्विट करण्यासाठी खेळाडू तसंच सेलिब्रिटींवर दबाव टाकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं सांगितलं आहे. याचे कारण म्हणजे राजधानी दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉप स्टार रिहानाने ट्विट केल्यानंतर अनेक खेळाडू तसंच बॉलिवूड सेलिब्रिटींनी ट्विट करत आपला देश […]

राज्याची क्रीडाविषयक कामगिरी उंचावण्यासाठी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार
क्रीडा

राज्याची क्रीडाविषयक कामगिरी उंचावण्यासाठी पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारणार

पुणे : राज्याची क्रीडाविषयक कामगिरी आणखी उंचावण्यासाठी भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार आहे. अशी माहिती राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दिली. क्रीडामंत्री सुनील केदार म्हणाले, क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य भाग असून क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची आहे. क्रीडा क्षेत्राला गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र व पूरक बाबींमध्ये आवश्यक […]

#शेतकरीआंदोलन : राष्ट्रपती भवनात पुरस्कार परत करायला निघाले होते खेळाडू; पण…
क्रीडा देश बातमी

#शेतकरीआंदोलन : राष्ट्रपती भवनात पुरस्कार परत करायला निघाले होते खेळाडू; पण…

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. देशभरातील राजकीय पक्षांपासून बॉलीवूड कलाकारांपर्यंत या आंदोलनाला पाठींबा मिळत आहेत. मात्र विशेष बाब म्हणजे या आंदोलनात खेळाडूंनी घेतलेली भूमिका उल्लेखनीय आहे. या आंदोलनाला खेळांडूनी पाठिंबा दिला असून आपला पुरस्कार परत करण्यासाठी काही माजी खेळाडूंनी राष्ट्रपती भवनाची वाट धरली. परंतु राष्ट्रपती भवनकडून राष्ट्रपतींच्या भेटीची वेळ […]

#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील
देश बातमी

#शेतकरीआंदोलन : तर… पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू आपले पुरस्कार परत करतील

नवी दिल्ली : ”आम्ही सर्वजण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे कोणालाही त्रास झालेला नाही. असं असतानाही ते दिल्लीला जाऊ लागले असता त्यांच्यावर वॉटर कॅनन आणि अश्रुधूर वापरण्यात आला. आमच्या ज्येष्ठांच्या आणि शेतकऱ्यांच्या पगड्या अशापद्धतीने उडवण्यात येणार असतील तर असे पुरस्कार आणि पदकं ठेऊन आम्ही काय […]