ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला ८० टक्के जागा; बाळासाहेब थोरातांचा दावा

मुंबई : राज्यातील १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल हळूहळू समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ”ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना ८० टक्के जागा मिळाल्याच्या दावा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. या निवडणुकीतील काँग्रेसच्या कामगिरीबाबतही थोरात यांनी समाधान व्यक्त करताना म्हंटले आहे की, ” काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने खूप चांगली कामगिरी केली आहे.गेल्या वर्षभरात महाविकास आघाडी […]

ग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….
राजकारण

ग्रामपंचायत निवडणुक निकाल: मंत्री आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; शहरांपासून गावांपर्यंत….

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालातून पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास सिद्ध झाला, अशी प्रतिक्रिया राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुक मतदानाचे निकाल हाती येत असून अनेक ठिकाणी शिवसेना आणि विरोधी पक्ष भाजपामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीही ग्रामीण भागातील आपला जनाधार कायम राखताना दिसत आहे. […]