ग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; जळगावात तृतीयपंथी अंजली पाटील भरघोस मतांनी विजयी

जळगाव : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्राने पुरोगामीत्वाचं आणखी एक नवं उदाहरण डोळ्यांसमोर उभं केलं आहे. ते ही ते म्हणजे जळगवाच्या भादली बुद्रूक गावात अंजली पाटील या तृतीयपंथी उमेदवाराला ग्रामपंचायत निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळवून देण्यात आलं आहे. ‘लोकांनी दाखविलेल्या प्रेमामुळेच मी निवडून आले. आता गावातील समस्या जबाबदारीने सोडवून लोकांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवेन, असा मानस […]

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश
बातमी महाराष्ट्र

ग्रामपंचायत निवडणूक निकाल; अंबरनाथमध्ये मनसेला घवघवीत यश

मुंबई : राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल आज हाती येणार आहे. याच दरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या युतीच्या पॅनलचा पराभव करीत मनसेच्या पॅनेलने वर्चस्व निर्माण केले आहे. काकोळी ग्रामपंचायतीची निवडणूक ही सर्वच […]