औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल
राजकारण

औरंगाबाद नामांतरणाच्या मुद्द्यावरून राम कदमांचा शिवसेनेवर हल्लाबोल

औरंगाबाद : औरंगाबादचं नामांतरणाचा मुद्दा चांगलाच उफाळून आला आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून भाजपा-शिवसेना आमने-सामने आले आहे. ”काँग्रेस आणि शिवसेना दोघे सत्तेत आहेत. एकाने विरोध करायचा आणि दुसऱ्याने पाठिंबा दाखवायचा असा त्यांचा डाव आहे. शिवसेनेला खरंच नामांतर करायचं होतं तर भाजपासोबत सत्तेत असताना हे लोक काय गोट्या खेळत होते का?”, असा सवाल भाजपा नेते राम […]