नाशिक : ”सत्ताधाऱ्यांकडून पुंग्या सोडण्यात येत आहेत. भाजपातून कुणीही कुठेही जाणार नाही, याउलट भाजपातच अनेक लोकांचे पक्ष प्रवेश होतील. असे भाकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. भाजपातील दहापेक्षा जास्त आमदार नाराज असून लवकरच राष्टवादीत प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनीही म्हटले होते. याला फडणवीस यांनी उत्तर दिले […]