पाकिस्तानच्या धमकीला भारताचे खणखणीत उत्तर, अनुराग ठाकूर यांनी केली एका वाक्यात बोलती बंद
क्रीडा

पाकिस्तानच्या धमकीला भारताचे खणखणीत उत्तर, अनुराग ठाकूर यांनी केली एका वाक्यात बोलती बंद

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने काही दिवसांपूर्वी भारताला धमकी दिली होती. पाकिस्तानशिवाय वर्ल्डकप होऊ शकत नाही, असे म्हणत पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष रमीझ यांनी भारताला ठणकावले होते. पण आता भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी फक्त एका वाक्यात पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाची बोलती बंद केली आहे. पाकिस्तानच्या रमीझ राजा यांनी नेमकं काय म्हटलं होतं, जाणून […]