नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर
देश बातमी

नक्की काय चर्चा झाली होती गोस्वामी, दासगुप्ता त्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये; वाचा सविस्तर

मुंबई : रिपब्लिक वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट सोशल मीडियात व्हायरलं झालं. संवेदनशील आणि गोपनिय माहितीची वाच्यता या संवादात करण्यात आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली असून, अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. यासोबतच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुलवामा आणि बालाकोटबद्दलचा व्हिडीओ […]

लष्कराची गुपिते बाहेर  येतातच कशी?; संजय राऊतांचा अर्णब गोस्वामीला सवाल
राजकारण

लष्कराची गुपिते बाहेर येतातच कशी?; संजय राऊतांचा अर्णब गोस्वामीला सवाल

मुंबई : टीआरपी घोटाळा प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून रिपब्लिक वृत्त वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविषयी माध्यमां मध्ये चांगलीच चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेना खासदर संजय राऊत यांनी अर्णब गोस्वमींवर निशाणा साधला साधत लष्कराची गुपिते बाहेर येतातच कशी, असा सवाल केला आहे. ”देशावर पुलवामा […]