महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल
राजकारण

महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?; चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

मुंबई : ”महाराष्ट्रातील नैतिकता संपली का?” असा सवाल करत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनंजय मुंडेंवरील आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. दरम्यान यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या भयानक गोष्टीला सुद्धा बाजूला कसं […]

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेच्या विरोधातील तक्रार मागे घेतली; कारण…
राजकारण

रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडेच्या विरोधातील तक्रार मागे घेतली; कारण…

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतली आहे. कौटुंबिक कारणं आणि या प्रकरणाचं राजकारण होत असल्याने रेणू शर्मा यांनी ट्वीट करत तक्रार मागे घेण्याचं कारण सांगितलं आहे. रेणू शर्मा यांनी मुंडे यांच्याविरुद्ध ओशिवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट लिहीत […]

धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना टोला; किमान…
राजकारण

धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊतांचा भाजपा नेत्यांना टोला; किमान…

मुंबई : ”आपण पहिल्या दिवसापासून सांगत होतो की सत्य बाहेर येऊ द्या. राजकारण आणि समाजकारणात उभं राहण्यासाठी अनेक वर्षे लागतात. मात्र, एखाद्या तक्रारीवरुन उद्ध्वस्त करणं हे माणुसकीला धरुन नाही.” सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणाऱ्या रेणू शर्मा यांनी आपली तक्रार मागे घेतल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. तसेच, किमान […]