मुंबईत पावसाचा जोर वाढला; पुढील तीन दिवस धोक्याचे
बातमी मुंबई

मुंबईत पावसाचा जोर वाढला; पुढील तीन दिवस धोक्याचे

मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाची संततधार कायम असून, पुढील तीन दिवसांसाठी मुंबईला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. देशभर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबईत मात्र, धुमाकूळ घातला आहे. गेल्या आठवड्यापासून मुंबईत अखंडपणे पाऊस कोसळत असून, शनिवारपासून जोर वाढला आहे. लोकल सेवेसह रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा परिणाम होत असून, बुधवारी पहाटेपासून पावसाचा […]