मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ
राजकारण

अंबानीच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 26 फेब्रुवारी रोजी स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती. या घटनेने चांगलीच खळबळ उडाली होती. अशातच आता पुन्हा एकदा एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. या घटनेचा तपास सुरु असताना स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या मालकाचा मृतदेह ठाण्यातील मुंब्रा येथे आढळून आला आहे. मनसुख हिरेन असे गाडीमालकाचे नाव आहे. दरम्यान, ठाणे […]

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ
देश बातमी

मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटक प्रकरणातील तपास अधिकारी बदलला

मुंबई : देशातील प्रसिध्द उद्योगपती मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याच्या गुन्ह्याचा तपास अधिकारी बदलण्यात आला आहे. क्राईम ब्रँचच्या सीआययु युनिटचे एपीआय सचिन वाझे यांच्या ऐवजी तपास सहायक पोलीस आयुक्त नितीन अल्कनुरे यांच्याकडे सोपवण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ गेल्या आठवड्यात संशयित कारमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं […]

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ
देश बातमी

मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी जप्त; गाडीत सापडलेल्या चिठ्ठीने खळबळ

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळली आहे. मुंबईतील अँटिलिया या त्यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा मोठा साठा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. याशिवाय गाडीत एक पत्रही सापडल्याची माहिती समोर आली आहे. मुकेश […]

5G नेटवर्क कधी होणार सुरु? याबाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा
देश बातमी

5G नेटवर्क कधी होणार सुरु? याबाबत मुकेश अंबानींची मोठी घोषणा

मुंबई : रिलायन्स जिओ २०२१ या वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत ५ जी सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची मोठी घोषणा मुकेश अंबानी केली आहे. दरम्यान, यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रिया वेगवान करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत धोरणात्मक रित्या यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचण्याची शक्यता नसल्याचंही ते […]