पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्यात अपयशी
राजकारण

पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्यात अपयशी

नवी दिल्ली : “पंतप्रधान मोदी भारतीय भुमीचे रक्षण करण्याची आपली जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. त्याऐवजी चीनसाठी त्यांनी भारताची भूमी सोडून दिली. पंतप्रधान मोदी डरपोक असून ते चीनचा सामना करु शकले नाहीत. आपल्या लष्कराच्या बलिदानाचा त्यांनी विश्वासघात केला,” अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. दिल्लीत आयोजित एका पत्रकार […]

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह
देश बातमी

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेणार नाही : राजनाथ सिंह

नवी दिल्ली : राहुल गांधींना शेतीबद्दल काही माहिती नाही. पण मी एका शेतकरी महिलेच्या पोटी जन्म घेतला आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेऊ शकत नाही.” अशा शब्दात केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी केलेल्या टीकेनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी […]