नवी दिल्ली : ”नागपूरमधून हाफ चड्डी घालून खोटी भाषणं देणं हा राष्ट्रवाद नव्हे, तर शेतकऱ्यांच्या कल्याणाबाबत बोलणं हा खरा राष्ट्रवाद आहे.” अशा शब्दात राजस्थान कॉंग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आणि भाजपावर टीका केली. भाजपा शेतकऱ्यांचं भविष्य अंधारात ढकलत आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला.जयपूर येथे आयोजित शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ सभेत ते बोलत […]