राज्यात येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. आता सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात विद्यार्थ्यान्माधेय उत्साहाचे वातावरण दिसत आहे. तब्बल १० महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्यात शाळा सुरु होणार आहेत. अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही […]