उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; स्वर भास्कर संतापली
मनोरंजन

उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; स्वर भास्कर संतापली

उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये आज पुन्हा तीन मुली शेतात अत्यवस्थ स्थिती आढळून आल्या. त्यातील दोघीजणी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मरण पावल्या तर एक जन अद्यापही गंभीर जखमी आहे. या घटनेवर बॉलीवूड अभिनेत्री स्वर भास्करने संताप व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी थेट मागणीच तिने केली आहे. ट्वीट करत तिने ही मागणी केली आहे. स्वराने ट्वीटमध्ये […]