बहुप्रतीक्षित आरोग्य विभागातील भरतीचा मार्ग मोकळा; २८ फेब्रुवारीला होणार परीक्षा
बातमी महाराष्ट्र

बहुप्रतीक्षित आरोग्य विभागातील भरतीचा मार्ग मोकळा; २८ फेब्रुवारीला होणार परीक्षा

औरंगाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या आरोग्य विभागातील भरतीला अखेर सुरवात होणार आहे. येत्या 28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल. अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात साडेआठ हजार जागांसाठी […]

आरोग्य विभाग भरती 2021 जाहीर: ‘या’ दिवशी होणार परीक्षा
बातमी महाराष्ट्र

आरोग्य विभाग भरती 2021 जाहीर: ‘या’ दिवशी होणार परीक्षा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या एकूण 17 हजार पदांपैकी 50 टक्के पदांपैकी 8500 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी पुढच्या महिन्यात म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी परीक्षा घेण्यात येणार आहेत. फेब्रुवारी 2019 साली या जाहिरातीसाठी महापोर्टलवरुन अर्ज मागवण्यात आले होते. त्यावेळी पात्र ठरलेले उमेदवार आता नव्या भरतीसाठीही प्रक्रियेत पात्र ठरतील. दरम्यान, या […]

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा
बातमी महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती; राजेश टोपेंची घोषणा

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. यासंदर्भात उद्याच जाहिरात निघणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामविकासमधील आरोग्याशी संबंधित 10 हजार आणि आरोग्य विभागातील 7 हजार अशा एकूण आरोग्य विभागासाठी लागणाऱ्या 17 हजार पदांची भरती केली जाणार आहे. यापैकी सध्या 50 टक्के म्हणजे 8,500 पदांची […]

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन
बातमी महाराष्ट्र

महाराष्ट्रात बर्ड फ्लूचा शिरकाव; राजेश टोपेंचे जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

जालना: परभणीतील मुरुंबा गावात बर्ड फ्लूमुळं ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. मुरूंबा येथे ही घटना घडली असून, परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. यांनी याविषयीची माहिती दिली आहे. या कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्लू’मुळेच झाला असल्याचं प्रयोगशाळेनं दिलेल्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचं कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झालं आहे. मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व मारण्याचे […]

राज्याच्या आरोग्य आणि ग्रामविकास विभागात आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती
बातमी महाराष्ट्र

राज्याच्या आरोग्य आणि ग्रामविकास विभागात आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळण्यासाठी आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यंत पूर्ण करावी. असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. कोविड संकटामुळे आरोग्य क्षेत्रात आवश्यक भरती केली जाणार आहे. असेही यावेळी मंत्री टोपे यांनी […]