अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?; शिवसेना
राजकारण

अरुणाचल प्रदेशातील चिनी गावावर हातोडा कधी घालणार?; शिवसेना

मुंबई : अरुणाचल प्रदेशात भारतीय हद्दीत घुसखोरी करून चीनी सैन्याने गाव वसवल्याची माहिती काही सटेलाईट फोटो च्या माध्यमातून समोर आली आहे. या नंतर देशातील विरोधी पक्षाने केंद्रातील मोदी सरकारला धारेवर धरले आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आज शिवसेनेने सामना च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘अब आँखो में आँखे डालकर बात होगी’, असे […]

मैं देश झुकने नहीं दूँगा… ‘त्या’ वचनाची आठवण करून देत राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टीकास्त्र
राजकारण

मैं देश झुकने नहीं दूँगा… ‘त्या’ वचनाची आठवण करून देत राहुल गांधीचे पंतप्रधानांवर टीकास्त्र

गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. अनेकदा भारताने चीनच्या कारवाया उधळून्ही लावल्या आहेत. मात्र, सॅटेलाइटच्या माध्यमातून चीननं भारतीय हद्दीत गाव वसवल्याची माहिती समोर आल्याने पुहा एकदा खळबळ माजली आहे. आता या मुद्द्यावरून केंद्रातील विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारला निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना त्यांच्या विधानांचं […]

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध
बातमी विदेश

चीनच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा अचानक झाला होता मृत्यू; कोरोनाशी आहे मोठा संबध

चीन मानो अथवा न मानो , परंतु संपूर्ण जगाला माहित आहे की, कोरोना व्हायरसची उत्पत्ती चीनमधूनच झाली आहे. आजपासून सुमारे 12 वर्षांपूर्वी चीनमधील खेड्यात एका डोंगराच्या खाणीत काम करणाऱ्या तीन मजुरांचा गूढ आजाराने मृत्यू झाला होता. तेव्हापासून ती खाण चीनने कायमस्वरूपी बंद केली. जिथे आजही कोणालच जाण्याची परवानगी दिली जात नाही. काही आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी तिथे […]

जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन
बातमी विदेश

जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा; शी जिनपिंग यांचे चीनी सैन्याला आवाहन

बीजिंग : भारत आणि अमेरिकेशी सुरु असलेल्या तणावाच्या पार्शभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ”आपल्या जीवाची पर्वा न करता युध्द जिंकण्यासाठी तयार रहा, असं आवाहन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी चीनी सैनिकांना केलं आहे. चीनचा त्याच्या शेजारील देशांसोबत सीमाप्रश्नावरुन वाद आहे. गेल्या सहा महिन्यांपासून लडाख सीमेवरही चीनने आगळीक केल्याने भारतानेही त्या भागात मोठ्या […]